शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: October 29, 2022 14:25 IST

आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला

नंदुरबार: शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय शक्य ते सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले असून अगदी कालपर्यंत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत जाहीर केली आहे. असे असतांनाही काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून आरोप करीत आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे लगावला.

कुणी कितीही आरोप करो, सरकार आपले काम करीत राहील व लोकांना न्याय देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलतांना केेले.नंदुरबार नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ मध्ये युतीचे सरकार यायला पाहिजे होते, लोकांनी कल दिला, पण तसे झाले नाही. मात्र खऱ्या अर्थाने तीन महिन्यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार जनतेचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळेच आपण ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तेथे आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे, असे ते म्हणाले.

नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीसाठी शासनाकडे बाकी असलेली सात कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्रास्ताविकात चंद्रकांत रघुवंशी यांनी मागणी करताच त्यांनी तेंव्हाच दूरध्वनीने नगरविकास विभागाला कळविले व त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत त्याबाबतचा आदेशही शासनाने काढल्याचे जाहीर करून आपले सरकार आणि प्रशासनही गतीमान आहे याचा दाखला त्यांनी दिला. आपल्या भाषणातच त्यांनी शनिवार असतांनाही प्रशासनाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देणे, चालढकल करणे याववर आपला विश्वास नाही. जे आहे ते तात्काळ करावे हेच आपले धोरण असल्याने तीन महिन्यात आपण महाराष्ट्रातील लोकहिताचे अनेक अध्यादेश काढून जनतेला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे