शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बांधावर फिरून आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: October 29, 2022 14:25 IST

आदित्य व उद्धव ठाकरेंना लगावला टोला

नंदुरबार: शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे निर्णय शक्य ते सर्व निर्णय राज्य शासनाने घेतले असून अगदी कालपर्यंत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत जाहीर केली आहे. असे असतांनाही काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर फिरून आरोप करीत आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे लगावला.

कुणी कितीही आरोप करो, सरकार आपले काम करीत राहील व लोकांना न्याय देईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे बोलतांना केेले.नंदुरबार नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २०१९ मध्ये युतीचे सरकार यायला पाहिजे होते, लोकांनी कल दिला, पण तसे झाले नाही. मात्र खऱ्या अर्थाने तीन महिन्यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार जनतेचे आहे, सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळेच आपण ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तेथे आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे, असे ते म्हणाले.

नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीसाठी शासनाकडे बाकी असलेली सात कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्रास्ताविकात चंद्रकांत रघुवंशी यांनी मागणी करताच त्यांनी तेंव्हाच दूरध्वनीने नगरविकास विभागाला कळविले व त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत त्याबाबतचा आदेशही शासनाने काढल्याचे जाहीर करून आपले सरकार आणि प्रशासनही गतीमान आहे याचा दाखला त्यांनी दिला. आपल्या भाषणातच त्यांनी शनिवार असतांनाही प्रशासनाने हा आदेश काढला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देणे, चालढकल करणे याववर आपला विश्वास नाही. जे आहे ते तात्काळ करावे हेच आपले धोरण असल्याने तीन महिन्यात आपण महाराष्ट्रातील लोकहिताचे अनेक अध्यादेश काढून जनतेला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे