शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला वरई फाट्यावर गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 23:09 IST

शुक्रवारी पाणीपुरवठा विभाग घेणार दुरुस्तीचे काम हाती; नवीन योजनेतून सुरू राहणार पाणीपुरवठा 

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या जलवाहिनीला मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत वरई फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा गळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लागलीच या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार दि.03 सप्टेंबर  रोजी सकाळी 09:30  वाजता सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच अथवा अर्ध्या दिवसांहुन ही अधिक कालावधी लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे  नियंत्रक यांनी लोकमत ला सांगितले. दरम्यान शुक्रवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे  दुरुस्तीचे हे  पुर्ण होणार असून या कालावधीत  सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पुर्ण पणे बंद राहणार आहे.

याखेरीज सुर्याच्या धरणांच्या नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे, हा जरी नागरिकांना  दिलासा असला तरी सूर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उद्या दि. 03 सप्टेंबर रोजी वसई विरार  शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात तसेच  कमी दाबाने सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व वसई विरार शहर  महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी