शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला वरई फाट्यावर गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 23:09 IST

शुक्रवारी पाणीपुरवठा विभाग घेणार दुरुस्तीचे काम हाती; नवीन योजनेतून सुरू राहणार पाणीपुरवठा 

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या जलवाहिनीला मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत वरई फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा गळती सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लागलीच या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार दि.03 सप्टेंबर  रोजी सकाळी 09:30  वाजता सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच अथवा अर्ध्या दिवसांहुन ही अधिक कालावधी लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे  नियंत्रक यांनी लोकमत ला सांगितले. दरम्यान शुक्रवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे  दुरुस्तीचे हे  पुर्ण होणार असून या कालावधीत  सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पुर्ण पणे बंद राहणार आहे.

याखेरीज सुर्याच्या धरणांच्या नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे, हा जरी नागरिकांना  दिलासा असला तरी सूर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने उद्या दि. 03 सप्टेंबर रोजी वसई विरार  शहरात होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात तसेच  कमी दाबाने सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी पाणी जपुन वापरावे व वसई विरार शहर  महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी