शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

‘लोकमत’ जलमित्र अभियानाने जलसंवर्धनाचा संकल्प पूर्ण!

By admin | Updated: July 31, 2016 03:57 IST

‘लोकमत’ने राबविलेल्या ‘जलमित्र’अभियानास प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली.

राम देशपांडे,

अकोला- ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘जलमित्र’अभियानास प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करून या संस्थेने जलसंवर्धनाचा संकल्प पूर्ण केला आहे.उन्हाळ्यात संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व जलजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र’अभियान राबविले. या अभियानातून प्रेरणा घेत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. रोटरी क्लब अकोलाचे प्रांताध्यक्ष डॉ. निखिल किबे व डॉ. सीमा तायडे यांच्या पुढाकाराने उदयास आलेल्या या संस्थेने ‘रेन वॉटर’ व ‘रूफ वॉटर हार्वेस्टिंग’साठी केवळ जनजागृतीच नव्हे, तर अनेक इमारतींवर प्रत्यक्ष कृतीतून ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली.मोठी मैदाने, रस्त्यांवरील वाहून जाणारे पाणी संकलित करण्यासाठी संस्थेच्यावतीने आदर्श कॉलनी व भारत विद्यालयासमोरील मैदानासह विविध भागातील खुल्या भूखंडांवर जेसीबीद्वारे चर खोदून त्यात शोषखड्डे तयार केले असून त्यात आतापर्यंत झालेल्या पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात जमा झाले आहे.विशेष म्हणजे ज्या-ज्या भागात संस्थेच्यावतीने जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली, त्या सर्व भागात जमिनीखाली किमान दोन ते दहा फुटांवर अंतरावर पाण्याचे झरे लागत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. >‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानातून प्रेरणा घेऊन ‘जलवर्धन’ स्थापन करण्याची कल्पना सूचली. पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलजागृती व प्रत्यक्ष कृती या विचाराने संस्था काम करीत आहे. भविष्यात याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास वाटतो. - डॉ. निखिल किबे,प्रांतपाल, रोटरी क्लब, अकोला