शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सेनेचे आमदार तेव्हा झोपले होते का? विखे-पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:45 PM

अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

मुंबई : अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.‘मेस्मा’ स्थगित करण्यासंदर्भात विरोधीपक्षांनी सभागृहात मतदान घेण्याची रणनिती आखली होती. मतदान झाले तर सरकार धोक्यात येईल, या भीतीपोटी अखेर ‘मेस्मा’ स्थगित करण्यात आल्याचा आरोपही विखे यांनी केला.मंत्रिमंडळात ते गप्प का- तटकरेअंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला गेला तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला या संदर्भात बोलताना तटकरे म्हणाले, ‘मेस्मा’ वरून शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा रद्द केला. मात्र हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. ‘मेस्मा’ वर तीन दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मेस्मा रद्द करण्यास सरकारने नकार दिला होता. आता तो रद्द करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीकाही केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील