शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मुख्यमंत्र्यांविरोधात वारकरी करणार भजनी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 3:46 PM

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई - पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत सरकारने मागणी मान्य केली नाही, तर १ लाख वारकरी हाती टाळ घेऊन आझाद मैदानावर भजन आंदोलन करणार आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले की, ३ जुलैपासून विविध माध्यमांतून सरकारला वारकऱ्यांनी आपली मागणी सांगितली आहे. बडव्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलने केली. आता सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर सरकारने मंदिर समितीचा राजकीय आखाडा केला आहे. त्यामुळे मंत्रालय आणि सरकारच्या कानावर टाळांचा आवाज पोहोचवण्यासाठी वारकरी अहिंसक मार्गाने भजनी आंदोलन करणार आहे.