शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Waqf Bill: वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक; मुंबईत बैठक, सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:55 IST

वक्फ विधेयक मंजूर झाल्यानं मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. आम्ही आमच्या संपत्तीचं रक्षण करू, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला जे काही करायचे ते करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुंबई - लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मुंबईत रझा अकादमीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने मौलवी आणि मुस्लीम समाजातील कार्यकर्ते हजर होते. वक्फ विधेयक आम्हाला मंजूर नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारीही आहे असा इशारा रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत मौलवी खलिदी रहमान नूर यांनी म्हटलं की, वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर जे जल्लोष करतायेत ते RSS च्या इशाऱ्यावर नाचणारे आहेत. ते त्यांनी पाळलेले कुत्रे आहेत. भारतातील ९९ टक्के मुसलमान या विधेयकामुळे नाराज आहे. हा आमचा धार्मिक प्रश्न असून आम्ही त्यासाठी कुठल्याही कुर्बानीसाठी तयार आहोत. आम्ही हे मान्य करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, सुप्रीम कोर्टात जाऊ. जितका विरोध असेल तितका करू. नरेंद्र मोदी, अमित शाह खोटारडे आहेत. मुलींवर सर्वाधिक अत्याचार भाजपा नेते करत आहेत. त्यामुळे ते जे काही बोलतायेत ते खोटे आहे. जर आमच्या भल्यासाठी काम करत असते तर आम्हालाही विश्वासात घेतले असते, चर्चा केली असती. गरीब मुसलमानांसाठी नव्हे तर स्वत:साठी आणि त्यांच्या मित्रांसाठी काम केले जात आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय जेव्हापासून संसदेत वक्फ सुधारणा विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती बनली तेव्हापासून आम्ही याचा विरोध करत आहोत. मरेपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांना यंदा चांगलाच धडा मिळेल. मुसलमान त्यांना धडा शिकवेल. नितीश कुमार यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती. मात्र हे विधेयक मंजूर करण्यात त्यांचा वाटा आहे. वक्फ विधेयक मंजूर झाल्यानं मुस्लिमांमध्ये नाराजी आहे. आम्ही आमच्या संपत्तीचं रक्षण करू, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला जे काही करायचे ते करू. संसदेने पारित केलेले विधेयक आम्हाला मान्य नाही असं एका पदाधिकाऱ्याने म्हटलं. 

दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवू. सरकार सांगतंय एक आणि करतेय दुसरे, आम्हाला विधेयकावर १ टक्केही विश्वास नाही. वक्फच्या जमिनी हडपल्या जाणार आहेत. मुस्लिमांची संपत्ती सुरक्षित राहणार नाही. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. मागील इतिहास पाहता या सरकारवर भरवसा नाही. आम्ही आजच्या बैठकीत सर्व कायदेशीर मार्गाबाबत चर्चा केली. यावर आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू असं सय्यद नूरी यांनी सांगितले. यावेळी रझा अकादमीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपा