शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 16:29 IST

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोणावळा, दि. 29 - लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  टाटा कंपनीकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  वळवण धरणातून लोणावळा व परिसरातील गावांना पिण्याचे पाण्यासोबत खोपोली पॉवर हाऊस येथे वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येते. लोणावळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वळवण धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वळवण धरणाची क्षमता ही 72.12 एमसीएम (635.20 मीटर) असून सध्या धरणात 63.76 एमसीएम (633.79 मीटर) पाणीसाठा झाल‌ा आहे. पावसाचा जोर सुरू असल्याने धरणात 634.20 मीटर पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. 

धरणातून पाणी वळवण येथून सोडल्यानंतर इंद्रायणी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या टाटाच्या डक्टलाईने तसेच आऊटलेटमधून रायगड जिल्ह्यात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढला व आवश्यकता भासल्याने दोन गेटमधून पाणी सोडण्यात येणार असल्याचे टाटा कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

टॅग्स :Damधरण