शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

By appasaheb.patil | Updated: August 16, 2019 12:41 IST

पंढरपूर; २५ लाखाच्या निधीतून गावे पुर्नउभारणी करण्यात येणार

ठळक मुद्दे- पुरग्रस्तांसाठी पंढरपुरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे दातृत्व- पाच गावे घेतली दत्तक, पुर्नउभारणीचे काम करणार- सांगली जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्या पाच गावात सेवासुविधा पुरविणार

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाºया पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने सांगली पुरगस्त भागातील पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात जनतेला मदत करणाºया विठ्ठल मंदिर समितीने आता पुरग्रस्त भागात जोरदार मदतकार्य सुरू केले आहे़ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे विठ्ठल मंदिर समितीने दत्तक घेतली आहेत़ या पाच गावांच्या पुर्नउभारणीसाठी मंदिर समिती २५ लाखांचा निधी देणार आहे.

विठ्ठल मंदिर समितीने सांगली प्रशासनास पाच गावे दत्तक घ्यावयाची आहेत त्यासाठी पाच गावांची नावे देण्यात यावी असे सुचविले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे सुचविली आहेत़ पुरामुळे सांगली जिल्ह्यातील अंकली गावातील ६५०, कसबे डिंग्रजमधील ३००, म्हैसाळमधील २५०, समडोळीमधील ५९ आणि तुंगमधील २५ कुटुंब स्थलांतरीत करण्यात आली होती़ या कुटुंबाचे पुर्नउभारणी करण्याबरोबरच आवश्यक त्या सेवासुविधा पोहचविण्यासाठी विठ्ठल मंदिर समिती पुढाकार घेणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर