शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीने घेतली सांगली पुरग्रस्त भागातील पाच गावे दत्तक

By appasaheb.patil | Updated: August 16, 2019 12:41 IST

पंढरपूर; २५ लाखाच्या निधीतून गावे पुर्नउभारणी करण्यात येणार

ठळक मुद्दे- पुरग्रस्तांसाठी पंढरपुरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे दातृत्व- पाच गावे घेतली दत्तक, पुर्नउभारणीचे काम करणार- सांगली जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्या पाच गावात सेवासुविधा पुरविणार

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाºया पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीने सांगली पुरगस्त भागातील पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात जनतेला मदत करणाºया विठ्ठल मंदिर समितीने आता पुरग्रस्त भागात जोरदार मदतकार्य सुरू केले आहे़ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे विठ्ठल मंदिर समितीने दत्तक घेतली आहेत़ या पाच गावांच्या पुर्नउभारणीसाठी मंदिर समिती २५ लाखांचा निधी देणार आहे.

विठ्ठल मंदिर समितीने सांगली प्रशासनास पाच गावे दत्तक घ्यावयाची आहेत त्यासाठी पाच गावांची नावे देण्यात यावी असे सुचविले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने म्हैसाळ, अंकली, तुंग, समडोळी, कसबे डिंग्रज ही गावे सुचविली आहेत़ पुरामुळे सांगली जिल्ह्यातील अंकली गावातील ६५०, कसबे डिंग्रजमधील ३००, म्हैसाळमधील २५०, समडोळीमधील ५९ आणि तुंगमधील २५ कुटुंब स्थलांतरीत करण्यात आली होती़ या कुटुंबाचे पुर्नउभारणी करण्याबरोबरच आवश्यक त्या सेवासुविधा पोहचविण्यासाठी विठ्ठल मंदिर समिती पुढाकार घेणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर