शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

विदर्भ तापला; चंद्रपूर @ ४५.४, आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:24 AM

मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होत असतानाच विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होत असतानाच विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे़ राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़कोकणातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात जामखंडी, जुन्नर ३७, उस्मानाबाद १८़४, कोल्हापूर ९़५, औरंगाबाद २़४, महाबळेश्वर १़१, पुणे ०़८, सांगली २़४, सातारा १़६, तासगाव १७, सोलापूर०़८, पोलादपूर २५ आणि पणजी ०़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़देशात प्रामुख्याने पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि गुजरातचा किनारपट्टीचा भाग या परिसरात उष्णतेची लाट आली आहे़ तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ आणि रायलसिमा या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे़अवकाळीने ३१ कोटींचीसाखर भिजलीपरंडा (जि़उस्मानाबाद) : मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे आणि पावसाने सोनारी येथील भैरवनाथ कारखान्याच्या गोडाऊनवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल ३१ कोटी रुपयांची साखर भिजून इतरही २ कोटी रुपयांचे नुकसान झाले़गोदामात गतवर्षीची शिल्लक व या हंगामात उत्पादित केलेली जवळपास १ लाख ७८ हजार ८५ क्विंटल साखर ठेवण्यात आली होती़ मंगळवारी सायंकाळी सोनारी व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसात कारखान्याच्या इमारतीचे व गोदामाचे पत्रे उडून गेले़ त्यामुळे गोदामात ठेवलेली जवळपास १ लाख १० हजार ते सव्वा लाख क्विंटल साखर भिजल्याचे बुधवारी मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे़

टॅग्स :Temperatureतापमान