शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला मंजुरी

By admin | Published: June 14, 2017 1:02 AM

वर्सोवा ते वांद्रे असा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ७ हजार ५०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्सोवा ते वांद्रे असा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ७ हजार ५०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची क्षमता वाढविणे, वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पूर्ण केलेल्या कामाच्या खचार्पोटी ३२८ कोटींचा अतिरिक्त निधी देणे, ठाण्यात नव्याने बांधावयाच्या ७७५ कोटींच्या क्रिक ब्रिजला मंजूरी देणे, ठाणे-घोडबंदर रस्ता सहा पदरी करण्यासाठी ६६७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी देणे, भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता सहा पदरी करण्यासाठी ३८९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देणे आणि बारामती एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या कामाचा झालेला खर्च रस्ते विकास महामंडळास देण्यास मंजूरी दिली.