शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 22:58 IST

शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

माणगाव - शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीते साहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या सभेतील इतर महत्त्वाचे मुद्दे- अंतुले साहेबानी कुलाबा याचे रायगड असे नाव केले असे आमचे जुने नाते - जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका- पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे-जर उद्या युद्ध झाले पाकिस्तान टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या. - भविष्यात आपण नदीजोड प्रकल्प करणार -   आमचे भाजप सोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युती सुद्धा जनतेसाठीच केलेली आहे-  युती ही देव देश आणि धर्मासाठी केली- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत ते पाच वर्षात सुधारतील का ? -  माझ्या कोकणवासीयांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार म्हणून या प्रकल्पांना विरोध- आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेraigad-pcरायगडShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019