शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

दोन वर्षांत बळीराजाचे २ हजार कोटी वाचले! अडत मुक्तीमुळे व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:48 IST

शेतक-यांच्या मानेवरील अडतीचे जोखड राज्य सरकारने उखडून फेकल्यानंतर गेल्या दोन वर्षांत बळीराजाची तब्बल दोन हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे.

- योगेश बिडवईमुंबई : शेतक-यांच्या मानेवरील अडतीचे जोखड राज्य सरकारने उखडून फेकल्यानंतर गेल्या दोन वर्षांत बळीराजाची तब्बल दोन हजार कोटींहून अधिक बचत झाली आहे.शेतक-यांना भुसार मालासाठी ३ टक्के आणि कांदा, बटाट्यासह फळे व भाजीपाल्यासाठी ६ टक्के अडत द्यावी लागत होती. ५ जुलै २०१६ मध्ये राज्य सरकारने कृषी उत्पन्न खेरदी विक्री अधिनियमात बदल करून शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर आकारण्यात येणारी अडत शेतक-यांऐवजी खरेदीदार अर्थात व्यापाºयांकडून घेण्याची कायद्यात तरतूद केली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये ८०० कोटींहून अधिक व २०१७-१८ मध्ये राज्यातील शेतकºयांचे आतापर्यंत १,२१३ कोटी रुपये वाचले. ही अडत व्यापाºयांकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्रालयाच्या बाजार समिती विभागाने ‘लोकमत’ला दिली.अडतबंदीच्या विरोधात तेव्हा व्यापाºयांनी महिनाभर खरेदी थांबवली होती. मात्र शेतकरी हितावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम राहिल्याने पुढे शेतकºयांचा मोठा फायदा झाला, असे तत्कालीन अडत समितीचे शेतकरी सदस्य आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.कायद्याआधी १२ वर्षांत ११ हजार कोटींची लूटनव्या कायद्याआधी शेतकºयांची एप्रिल २००४ ते जून २०१६ या कालावधीत अडतीच्या माध्यमातून तब्बल ११ हजार कोटींपेक्षा अधिक लूट झाली. राज्यातील शेतकºयांनी वर्षाला सरासरी ९८१ कोटी अडत दिली. ५ जुलै २०१६ नंतर मात्र ही अडत व्यापाºयांकडून वसूल केली जात असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वाचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे शेतकरी आता खºया अर्थाने बाजार समितीचे मालक होणार आहेत. शेतमालावर एकदा बाजार शुल्क (सेस) वसूल केल्यानंतर दुसºया बाजार समितीत त्याच मालावर पुन्हा सेस घेण्यावरही सरकारने प्रतिबंध घातला. ‘वन टाईम सेस’मुळे खरेदी विक्री अधिक सुलभ झाली.- सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी