शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Tigers Death In Maharashtra: वाघांचे अस्तित्व धोक्यात; महाराष्ट्रात गेल्या 6 महीन्यात 23 वाघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:41 IST

Tigers Death In Maharashtra: 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ होते तर आठ त्यांचे शावक होते.

मुंबई:वाघांची(Tiger) संख्या वाढवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विविध अभियान राबवले जात आहे. पण, महाराष्ट्रातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत 23 वाघांचामृत्यू (Tigers Death) झाल्याची नोंद झाली आहे. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 वाघांपैकी 15 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, 1 रेल्वे अपघातामुळे, 4 विषाच्या वापरामुळे, 1 विजेचा धक्का लागून आणि 2 वाघांचा शिकारीमुळे मृत्यू झाला आहे. या 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ होते तर आठ त्यांचे शावक होते. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान वाघांच्या हल्ल्यात 39 लोकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

वाघांमुळे माणसांच्या मृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत मानव-प्राणी संघर्षामुळे राज्यात 65 जणांचा मृत्यू झाला आहे. या 65 मृत्यूंपैकी 39 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले आहेत. तर, मागील वर्षी 1 जानेवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत 61 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये 31 लोकांचा वाघांमुळे मृत्यू झाला होता.

सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असूनही 2010 मध्ये भारतातील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले होते. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम आहे, तर देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प पेंच, महाराष्ट्र येथे आहे. 29 जुलै रोजी संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' साजरा करते.

 

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू