शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अपहरणकर्त्यापासून सुटका करत चेन्नईतील तीन मुलींची मुंबईकडे धाव

By admin | Updated: June 28, 2016 17:32 IST

अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई

- सुशांत मोरे

मुंबई, दि. २८ - अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई पोलीस आणी मुलींच्या नातेवाईकाशी संपर्क साधून सगळी घटना समोर आणली. तिन्ही मुलींचे नातेवाईक त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात चेन्नई पोलिसही अधिक तपास करत आहेत.चेन्नईत राहणा-या 15 वर्षीय तीन मुली 10 वीत शिकतात. सोमवारी या तिघी शाळेत जाण्यासाठी निघाल्या आणी मनीपुट्टोर या बसस्टॉप वर बसची वाट पहात होत्या. त्यातील एका मुलीने शाळेत लागणा-या वस्तू घरीच विसरल्याचे सांगत समोरच्या दुकानाकडे धाव घेतली.त्यांचा पाठोपाठ अन्य दोन मुलीही गेल्या. तेव्हाच एक व्हॅन जवळ आली असता त्यातील एका इसमाने मुलीना पत्ता विचारला. ते पत्ता सांगत असतनाच त्यांना गाडीत खेचले. व्हॅन सुरु झाल्यानंतर सदर इसमाशी त्या तिघींची झटापट झाली आणी चेन्नईतील टी-नगर जंक्शनजवळ संधी साधत त्या गाडीतुन उतरल्या आणि समोरच असलेल्या सेंट्रल चेन्नई स्थानक गाठले. समोर चेन्नई एक्सप्रेस दिसताच त्यानी जीव वाचवण्यासाठी त्या ट्रेनमधे चढल्या. ही ट्रेन सीएसटी स्टेशनवर आल्यानंतर त्या घाबरलेल्या अवस्थेत बघून एका महिला प्रवाशांने त्यांचाकडे विचारणा केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.