शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पालघरमधील तिघांचा गुजरातमध्ये अपघातात मृत्यू; अन्य चौघे जखमी; कारचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 08:52 IST

अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या तरुणांच्या कारचा गुजरातमधील अंकलेश्वर जवळील बाकरोल  पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पालघरमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार तरुण जखमी झाले आहेत.

देशभरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याचा उरूस (यात्रा) सुरू असून दर्शन घेऊन पालघर तालुक्यातील सात तरुण परत आपल्या घराकडे येण्यासाठी निघाले होते. गुजरातमधील अंकलेश्वर येथील बाकरोल पुलावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या अवजड वाहनाने त्यांना ठोकर मारली.

या अपघातात आयान बाबा चौगुले (रा. मनोर), मुदस्सर अन्सार पटेल (रा. मनोर, टाकवहाळ) ताहीर नासीर शेख (रा. पालघर) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर  सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख (सर्व रा. काटाळे) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :palgharपालघरAccidentअपघात