शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Maharashtra Election 2019; सरकारच्या नाकर्तेपणामुळे १६ हजार आयाबहिणी विधवा झाल्या - अजित पवार

By appasaheb.patil | Updated: October 17, 2019 13:20 IST

मंगळवेढा येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर केली जोरदार टीका

ठळक मुद्दे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौºयावर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा- जाहीर सभेतील भाषणातून भाजप-शिवसेना सरकारवर केली जोरदार टीका

सोलापूर/ मंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाºयांना शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकºयांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील १६ हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पाच वर्षात सरकारनं शेतकºयांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.

मागील पाच वर्षापुर्वी सत्तेत येण्याअगोदर २ कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ म्हणणाºयांनी या पाच वर्षात आहे त्या युवकांच्या नोकºया घालविल्या़ नोटबंदीने व्यापाºयांना देशोधडीला लावले़ केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारनं या पाच वर्षात केले़ त्यामुळे भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारpandharpur-acपंढरपूरBJPभाजपा