शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कीटकनाशकांचे दीड हजारांवर नमुने निकृष्ट; ३१,७०९ नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:37 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.

राजेश मडावीचंद्रपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि अमरावती येथे कीटकनाशकांची गुणवत्ता तापसण्याच्या प्रयोगशाळा आहेत. येथे तपासण्यात आलेल्या ३१,७०९ नमुन्यांपैकी १ हजार ६८१ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. हे नमुने गेल्या पाच वर्षांतील असले तरी सध्याच्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा हा अहवाल लक्षवेधी ठरला आहे. विदर्भातील १८ कीटकनाशके अप्रमाणित निघाली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगशाळेने मूलभूत शिफारसी केल्या होत्या. त्याकडे डोळेझाक केल्याचेही दिसून येत आहे.हेल्मेट घालून फवारणीयवतमाळ, वर्धा जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३४ शेतकºयांचा बळी गेला. त्यामुळे सतर्क होऊन शेतकरी आता चक्क हेल्मेट घालूनच पिकांवर फवारणी करू लागले आहेत.फवारणीमुळे होत असलेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सहा जिल्ह्यांतून कीटकनाशके तपासणीचे प्रमाण वाढू लागले आहे. आॅक्टोबरमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ४० नमुने तपासणीसाठी आले आहेत.- डी.आर. दारोरकर, रसायन शास्त्रज्ञ, अमरावती

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार