शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:07 IST

मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर टिका करू नये, असा सल्ला शहाजी पाटील यांनी दिला आहे.

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही. संयम आणि शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन करत शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी गृह खात्याला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत आरक्षणासंदर्भात गोड बातमी मिळेल. यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवलं जावू शकते, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष निवडणूक आयोगाच्या यादीत अधिकृत नसल्याने त्यांना बोलवलं नाही. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर टिका करू नये, असा सल्ला शहाजी पाटील यांनी दिला आहे.

सरकार पडेल याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे डोळे लागले आहेत. परंतु संजय राऊत यांचे यापूर्वीच विसर्जन झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना राज्याच्या विकासासाठी दिल्लीला जावे लागतं. याला विरोधकांकडून राजकीय रंग दिला जात असल्याचे शहाजी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार