शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
5
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
6
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
7
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
8
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
9
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
10
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
11
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
12
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
13
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
14
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
15
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
16
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
17
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
18
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
19
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
20
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मेट्रो भाडेस्थिरता समिती स्थापनेला अद्याप मुहूर्त नाही

By admin | Updated: June 22, 2014 01:07 IST

पश्चिम उपनगरातील रहिवाशांना प्रवासासाठी उपयुक्त पर्याय बनलेल्या मेट्रो-1साठी भाडेस्थिरता समिती स्थापन करण्यास शासनाला अद्याप ‘मुहूर्त’ मिळालेला नाही.

मुंबई : पश्चिम उपनगरातील रहिवाशांना प्रवासासाठी उपयुक्त पर्याय बनलेल्या मेट्रो-1साठी भाडेस्थिरता समिती स्थापन करण्यास शासनाला अद्याप ‘मुहूर्त’ मिळालेला नाही. 
   वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा:या मेट्रो-1ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या तिकीट दराचा प्रस्ताव रिलायन्स कंपनी संचलित ‘एमएमओपीएल’ने बनविलेला असून, त्याला शासनाने विरोध दर्शवीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रोच्या भाडेस्थिरता समितीबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे माहितीची विचारणा केली होती. त्यावर प्रशासनाने अद्याप समितीची स्थापना झालेली नसून त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे कळविले. मेट्रो-1च्या प्रति किलोमीटर अंतर भाडय़ाबाबत विचारलेल्या प्रश्नावर नगरविकास विभागाचे उपसचिव एस. के. सालीमठ यांनी 3 सप्टेंबर 2क्13 रोजी एमएमआरडीएला दिलेल्या पत्रची प्रत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)