शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:32 IST

Shahajibapu Patil : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. यानंतर सांगोला येथे आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर : सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणुकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावातील शेतात पाणी आले नाही तर राजकारणातून निवृत्ती घेईन, असे विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. यानंतर सांगोला येथे आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्ती विषयी मोठे विधान केले. तसेच, यावेळी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले. 

सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणूकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी आले नाही तर राजकीय निवृत्ती घेईन, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. शिंदे गटाचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. मात्र, शिंदे गटामधील प्रमुख आमदार असलेले आणि "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील", या विधानामुळे फेमस झालेले शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.शहाजीबापूंना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले.

टॅग्स :sangole-acसांगोलाPandharpurपंढरपूरMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण