शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

‘दाखलाकाेंडी’ फुटली, लाखाे विद्यार्थ्यांचे टेंशन मिटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 08:13 IST

आता जुन्याच ऑनलाइन पद्धतीने दाखल्यांचे वितरण सुरू झाल्याने मंगळवारपासून विद्यार्थ्यांच्या हातात दाखले पडू लागले आहेत.

जळगाव : राज्य सरकारने विविध दाखल्यांच्या वाटपात पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या फिफो (फर्स्ट इन फर्स्ट आऊट) प्रणालीमुळे दाखला कोंडी निर्माण झाली व सुमारे २६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या प्रणालीला दूर सारण्याचा १६ जूनला निर्णय घेतला. आता जुन्याच ऑनलाइन पद्धतीने दाखल्यांचे वितरण सुरू झाल्याने मंगळवारपासून विद्यार्थ्यांच्या हातात दाखले पडू लागले आहेत.

यंदा राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत २६ लाखांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  अन्य ६ लाख विद्यार्थ्यांची निकालानंतर दाखल्यांसाठी धावपळ सुरू झाली. तशातच शासनाने ३० मेपासून ‘पहिला अर्ज, त्याला प्राधान्य’ देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी फिफो प्रणाली स्वीकारली. सुरुवातीला ऑनलाइन  अर्जधारकांची संख्या कमी असल्याने या प्रणालीद्वारे अनेकांना दाखले वितरित होत गेले. १० जूननंतर दाखल्यांसाठी लाखो अर्ज आल्याने या प्रणालीतील तांत्रिक बाबींमुळे अनेकांना ताटकळत राहावे लागते. 

कोणतेही अर्ज हाती पडत नव्हते जातीचे दाखले, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, रहिवास, अधिवास दाखल्यांसह नानाविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. सेतू आणि महाऑनलाइन केंद्रातर्फे या दाखल्यांसाठी शासनाने कालावधीही निश्चित केला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा कालावधी लोटल्यानंतरही दाखले हाती पडत नव्हते.

टॅग्स :onlineऑनलाइन