शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय पक्षाचा हक्क डावलता कामा नये; अपात्रतेच्या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:25 IST

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल एक याचिका करण्यात आली होती. 

नवी दिल्ली - लोकशाहीत कोणत्याही राजकीय पक्षाचे रास्त हक्क डावलता येणार नाही,  असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या अर्जांवर तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी योग्य कालावधीत निर्णय घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.

न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या विषयावरील दोन वेगवेगळ्या याचिकांची सुनावणी झाली. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल एक याचिका करण्यात आली होती. 

विधानसभा अध्यक्षांनी ‘तो’ निर्णय  योग्य वेळेत घ्यावा याआधी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते की, राज्य विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या अर्जावर योग्य कालावधीत निर्णय घ्यावा. बीआरएसमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या तीन आमदारांबाबतची तर दुसरी याचिका ही पक्षांतर केलेल्या अन्य सात आमदारांबद्दल आहे.या प्रकरणांची पुढील सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार आहे. पक्षांतरामुळे या राज्यात मोठे वादळ उठले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय