शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राजकीय पक्षाचा हक्क डावलता कामा नये; अपात्रतेच्या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:25 IST

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल एक याचिका करण्यात आली होती. 

नवी दिल्ली - लोकशाहीत कोणत्याही राजकीय पक्षाचे रास्त हक्क डावलता येणार नाही,  असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या अर्जांवर तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी योग्य कालावधीत निर्णय घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.

न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या विषयावरील दोन वेगवेगळ्या याचिकांची सुनावणी झाली. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल एक याचिका करण्यात आली होती. 

विधानसभा अध्यक्षांनी ‘तो’ निर्णय  योग्य वेळेत घ्यावा याआधी तेलंगणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते की, राज्य विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या अर्जावर योग्य कालावधीत निर्णय घ्यावा. बीआरएसमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या तीन आमदारांबाबतची तर दुसरी याचिका ही पक्षांतर केलेल्या अन्य सात आमदारांबद्दल आहे.या प्रकरणांची पुढील सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार आहे. पक्षांतरामुळे या राज्यात मोठे वादळ उठले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय