शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून 'सरसकट धोकेबाजी': फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:18 IST

ठाकरे सरकराने बदमाशी करून शेतकऱ्यांना फसवले

मुंबई: महाविकास आघडीच्या सरकराने केलेली कर्जमाफीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे असून, कर्जमाफीच्या नावाखाली ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची 'सरसकट धोकेबाजी' केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

'शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही घोषणा म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे आहे. कर्जमाफीच्या आदेशात 2015 ते सप्टेंबर 2019 मधीलच कर्ज असावे असा उल्लेख केला गेला आहे. तर हे कर्ज थकबाकी व पिक कर्ज असायला हवे. कर्जमाफीच्या योजनेत मुदत कर्ज असणाऱ्यांना लाभ घेता येणार नाही, अशा अनेक अटी कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

2019 च्या अक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे 60 ते 70 लाख शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. मात्र हे सरकार सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे. ठाकरे सरकराने बदमाशी करून शेतकऱ्यांना फसवले असून, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची 'सरसकट धोकेबाजी' केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.