शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चर्चगेट येथील भाषणातील दहा मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:52 IST

परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता.

मुंबई - परेल-एलफिन्स्टन स्टेशनला जोडणा-या रेल्वे पूलावर 29 सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेने आज संताप मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी जमलेल्या गर्दीसमोर भाषण करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले. 

- पुढच्या पाच-सहा महिन्यात मंदी वाढणार असे आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल म्हणतात. म्हणजे लोकांच्या नोक-या जाणार. 

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना मंत्रिपदावरुन काढलं. 

- बुलेट ट्रेनला विरोध करणारा पहिला माणूस मी, बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन ढोकळा खाण्यापेक्षा इथे स्वस्त मिळतो.

- मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार पण बुलेट ट्रेनसाठी काढलेलं एक लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देश फेडत बसणार, हे चालणार नाही. 

- माझ्यासमोर उभ केलेलं गुजरातच्या विकासाच चित्र खोट होतं. 

- विकास वेडा झालाय ही स्लोगन भाजपामधूनच आलीय.

- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत

-  मोदी बोलतात धोरणांवर टीका करण म्हणजे देशाविरोधात बोलण, मला सांगा मोदी म्हणजे देश का ? 

- निवडणूक आयोग, न्यायाधीश आणि संपादकांना मी विनंती करतो त्यांनी सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नये, सरकार दर पाचवर्षांनी बदलत असतात. 

-  लाईट घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच. केबल बंद करुन,  वीज गायब करुन आमचा विरोधाचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.

- हा मोर्चा शांततेत निघाला पण पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चाElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी