शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'जात पडताळणीवरून लगेच अपात्रतेची कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:45 IST

राखीव प्रभागातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात पडताळणी दाखला सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही तातडीने करावी

मुंबई : राखीव प्रभागातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात पडताळणी दाखला सादर न केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठविले आहे.निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन अनिवार्य आहे. ते न करणे न्यायालयाचा अवमान ठरेल. आम्ही पत्र दिल्याने राज्य सरकारची यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याबाबत कळवेल. ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंतच्या सर्व निवडणुकांची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करते. न्यायालयाच्या निकालाने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणते लोकप्रतिनिधी अपात्र ठरले आहेत, याची माहिती सरकारकडून आल्यानंतर तेथे पोटनिवडणूक घेण्याचा विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने हजारो लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार आहे.>पोटनिवडणुका होणारराखीव जागांवर निवडून आलेल्या हजारो लोकप्रतिनिधींच्या पदांवर गंडांतर येणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी अपात्रतेचे आदेश काढून, त्या-त्या जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले, अशा सर्व ठिकाणी पोटनिवडणुका होतील.