शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे स्वाभिमानीने रेल्वे रोखली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:17 IST

महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व दुर्घदी नसल्याने रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात

ठळक मुद्देरात्री पासून रेल्वे त पाणी नाही - - जेवण करण्यासाठी पण पाणी नाही संडासमध्ये प्रचंड दुर्घदी - सुरक्षा रक्षक नाहीतसुरत मध्ये कार्यर्कत्यांनी दूध कॉन मध्ये भरले पाणी

- संतोष बामणे रतलाम (मध्यप्रदेश) : महाराष्ट्र राज्यातून दिल्लीकडे जात असलेल्या विशेष स्वाभिमानी एक्सप्रेस बुधवारी रात्री पासून पाणी व रेल्वेच्या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घंधी पसरली आहे. यामुळे रतलाम जक्शन मध्यप्रदेश रेल्वे स्थानकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यर्कत्यांनी रेल्वे रोखली धरली. व रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी यात तातडीने सुधारणा होण्यासाठी ही रेल्वे रोखली व याचा रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.

 

यानंतर आवश्यक त्या सोयी मिळविल्यानंतरच पुन्हा पुढे रेल्वे मार्गस्थ झाली. अखेर कोठा राजस्थान रेल्वे जक्शन वर पाण्याची सोय व रेल्वेत पूर्णपणे स्वच्छता करण्याचा निर्णय नंतर आवश्यक त्या सोयी मिळविल्यानंतरच पुन्हा रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. 

अखेर रेल्वे कोटा रेल्वे स्थानकात स्वच्छ करण्याचे व पाणी भरण्याचे ठरले रेल्वे कोट्याकडे रवाना

 

 

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाrailwayरेल्वेwater shortageपाणीटंचाई