शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चार शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: September 2, 2015 01:10 IST

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीस कंटाळून नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीस कंटाळून नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी जीवन संपविले.माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथील बाळासाहेब गोविंद राठोड (३७) या शेतकऱ्याने बँक व खासगी सावकाराच्या कर्जास कंटाळून मंगळवारी दुपारी शेतात विषप्राशन केले. राठोड यांच्या मुलीचे २० आॅगस्टला लग्न झाले होते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांदोबा जरीबा वाघमारे (५५, राक़बनूर) यांनी सोमवारी आत्महत्या केली. परभणी तालुक्यातील पोरवड येथील प्रयागबाई नंदकुमार गिराम (४०) या महिलेने दुबार पेरणी करुनही पीक हातचे गेल्याने सोमवारी रात्री विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविली. सेलू तालुक्यातील शिराळा येथील श्यामा दगडोबा झांजे (२२) हा तरुण वडिलांवरील कर्ज कसे फेडायेचे, या विवंचनेत होता. त्यातून त्याने २८ आॅगस्टला शेतात विषप्राशन केले होते. परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)