शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मंत्री समितीचा निर्णय

By यदू जोशी | Updated: September 19, 2022 17:14 IST

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आज निर्णय

Maharashtra Agriculture: महाराष्ट्रातील गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय आज मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. यावेळी, राज्यातील कोणत्याही कारखान्याने १५ आक्टोबरपूर्वी कारखाने सुरू करु नयेत, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

सन २०२२-२३ या गाळप हंगामात ऊस लागवड क्षेत्र १४.८७ लाख हेक्टर आहे. त्यामुळे या हंगामात अपेक्षित ऊस गाळप १,४४३ लाख मेट्रिक टन आहे. तर हंगामात गाळप सुरू होणाऱ्या कारखान्यांची संख्या २०३ इतकी आहे. मागील म्हणजेच २०२१-२२ या हंगामात शेतकऱ्यांना अदा केलेली FRP ची रक्कम ४२,३५० कोटी रूपये इतकी होती. सन २०२१-२२ मधील गाळप हंगामाचे उत्कट नियोजन करून संपूर्ण गाळप केल्याबद्दल तसेच या हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे ९८.० टक्के FRP अदा केल्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मंत्री समितीच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईagricultureशेती