शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

साखर कारखाने करणार उसापासून थेट इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 05:59 IST

अधिसूचना जारी; अतिरिक्त साखर उत्पादनावर पर्याय

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. यासाठी ऊस नियंत्रण अध्यादेश १९६६ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून किंवा ‘बी मोलॅसिस’पासून थेट इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी देण्यात आली. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे ६०० लिटर इथेनॉल म्हणजे १ टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे.मागणी २५० लाख टन असताना यंदा देशात साखरेचे उत्पादन ३२२ लाख टन झाल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेचे दर घसरल्याने कारखाने अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांची सुमारे २२ हजार कोटींची ऊस बिले थकीत होती. ती देता यावीत, कारखाने अडचणीतून बाहेर यावेत यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या. साखरेवरील आयात कर दुप्पट, २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी, निर्यातीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ५५ रुपये अनुदान, साखरेचा किमान विक्री दर निश्चित करणे, दरमहा खुल्या बाजारात किती साखर विकायची याचा कोटा कारखान्यांना ठरवून देणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.या उपाययोजनेचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात केंद्राने इथेनॉलचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार ‘बी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर प्रतिलिटर ४७.४९ रूपये तर ‘सी मोलॅसिस’पासून तयार होणाºया इथेनॉलचे दर ४३.७० रूपये असे निश्चित केले. हे दर १ डिसेंबर २०१८ पासून लागू होतील. देशात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. मात्र, कमी उपलब्धतेमुळे केवळ ४ टक्के इथेनॉलच पेट्रोलमध्ये मिसळले जाते.इथेनॉल प्रकल्पाला बिनव्याजी कर्जयेत्या हंगामात उसाची उपलब्धता जादा असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३५५ लाख टनावर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉल प्रकल्पाला पहिली पाच वर्षे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र