शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्यातील विद्याथ्र्याना प्रश्न विचारण्याची संधी नाही

By admin | Updated: September 6, 2014 01:17 IST

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व शाळांमध्ये प्रसारित करण्यात आले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले.

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सर्व शाळांमध्ये प्रसारित करण्यात आले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले. मात्र देशातील इतर विद्याथ्र्याप्रमाणो राज्यातील विद्याथ्र्याना पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात न आल्याने विद्याथ्र्यानी नाराजी व्यक्त केली. शिक्षक दिनी शिक्षकांसाठी कोणतीच घोषणा न झाल्याने शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रलयाने शिक्षक दिनी पंतप्रधानांचे भाषण दाखविण्याचे आदेश राज्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 3 ते 4.45 या वेळेत पंतप्रधानांचे भाषण प्रसारित करण्यात आले. भाषणाच्या सक्तीचा पेच सुटल्याने अनेक शाळांनी भाषण दाखविण्याची तयारी केली. महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळांमध्ये भाषण दाखविण्यात आले. परंतु सकाळच्या सत्रतील विद्याथ्र्याना शाळेत भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यासाठी भाषणाचे पुनप्र्रक्षेपण दाखविण्याचा निर्णय काही शाळांनी घेतला आहे.
पंतप्रधान विद्याथ्र्याशी संवाद साधणार असल्याने विद्याथ्र्यामध्ये प्रचंड उत्सुकता होती. शाळांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मोदी यांचे भाषण दाखविण्यात येणार होते. परंतु इंटरनेटमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक शाळांमध्ये विद्याथ्र्याचा हिरमोड झाला. विद्याथ्र्याना उद्देशून भाषण केल्यानंतर मोदी यांनी विद्याथ्र्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, यासाठी निवडक राज्यांनाच प्राधान्य दिल्याने मुंबईतील विद्याथ्र्याची साफ निराशा झाली. इतर राज्यांतील मुले प्रश्न विचारत असताना आपल्यालाही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा मुंबईतील बहुतांश शाळांतील विद्याथ्र्याना होती. मात्र, राज्यातील एकाही विद्याथ्र्याला ही संधी न मिळाल्याने विद्याथ्र्याची निराशा झाली. शिक्षक दिनी पंतप्रधान  शिक्षण क्षेत्रसाठी नवीन घोषणा करतील, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, पंतप्रधानांनी हिरमोड केल्याने शिक्षकांनी भाषणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
 
2500 रुपयांचा अपमानजनक पगार दिल्यानंतर कोण शिक्षक बनण्यास तयार होईल? शिक्षक दिनी पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल देशाला मोठी उत्सुकता होती. पण शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर महागलेले शिक्षण घ्यायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर पालक आणि विद्याथ्र्याना मिळाले नाही.
- कपिल पाटील, आमदार 
 
पंतप्रधानांचे भाषण खूप चांगले झाले. विद्याथ्र्यानाही यातून प्रेरणा मिळाली. परंतु शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रच्या विकासासाठी आणि प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेत आणण्यासाठी नव्या योजनेची घोषणा करायला हवी होती. त्यांनी भाषणातून देशप्रेमाची भावना निर्माण केली. पण आणखी सैनिकी शाळा सुरू करता येतील का? याबाबत कोणतेच मत व्यक्त केले नाही. पंतप्रधानांच्या भाषणाप्रमाणोच राज्यातील मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्र्यांनीही विद्याथ्र्याशी संवाद साधला पाहिजे.
- प्रशांत रेडीज, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते 
 
पंतप्रधानांनी भाषणातून चांगले शिक्षक मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. परंतु सध्या ध्येयाने काम करणारे शिक्षकही मोठय़ा प्रमाणावर आहेत. भारतात शिक्षणावर खर्च कमी होत असून तो वाढविणो गरजेचे आहे. तसेच तळागाळातील विद्याथ्र्याला चांगले शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे.
 - उज्‍जवला घारे, मुख्याध्यापिका, गोपालजी हेमराज हायस्कूल, बोरीवली