शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 03:43 IST

दुष्काळग्रस्तांसाठी विद्यापीठाचे पाऊल

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या ओला दुष्काळ आणि कोल्हापूर, साताऱ्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाºया राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, तसेच अन्य विद्यापीठानेही असा निर्णय घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केला.

राज्यातील कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यांत आलेला पूर आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे, तर ते शैक्षणिक व परीक्षा शुल्क कसे भरणार, असा प्रश्न युवासेनेच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी हरकतीच्या मुद्द्यांद्वारे सिनेट बैठकीत उपस्थित केला.युवासेनची मागणी मान्य करत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाºया पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला, तसेच या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.विद्यापीठात शिकत असलेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येऊन त्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.- डॉ. सुहास पेडणेकर,कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठfloodपूरkolhapurकोल्हापूर