शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन; वर्धेकरांचा एल्गार, पालकमंत्र्यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 22:32 IST

या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. यात ७० वृक्ष आधीच जमीनदोस्त झाले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू आहे. याला विरोध दर्शवत वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांनी पालकमंत्री सुनील केदार यांना वृक्षतोड थांबविण्याबाबत संयुक्त निवेदन दिले. चौपदरी रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली होणा-या या वृक्षतोडीत महात्मा गांधी, कस्तुरबा आणि त्या काळातील अनेकांनी लावलेली ७०-८० वर्षे जुनी झाडे तसेच सामाजिक संघटनांनी गत दोन दशकात लावलेल्या झाडांचीही कटाई करणे सुरू आहे.

ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेऊन विकासकामे करावीत अशी मागणी डाॅ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, संजय इंगळे तिगावकर, सुषमा शर्मा, ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, मुरलीधर बेलखोडे, डाॅ. विभा गुप्ता, डाॅ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डाॅ. लोकेश तमगिरे, डाॅ. सोनू मोर, डाॅ. प्रणाली कोठेकर, डाॅ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अद्वैत देशपांडे, सूचि सिन्हा, प्रभाकर पुसदकर, डाॅ आलोक बंग, डाॅ. अनुपमा गुप्ता, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, दर्शन दुधाने, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारू, अॅड. पूजा जाधव, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, वर्षा खर्डे, भाऊ चन्नोळे, शंकर भोयर, अक्षद सोमनाथे, तीर्थेश लुतडे, मयूर नागोसे, यश, आशीष चव्हाण, सुमीत उगेमुगे, मोहीत सहारे, प्राजक्ता मुते, गुरुराज राऊत, चेतन परळीकर, रोहिणी बाबर, सुनील ढाले, विनोद साळवे, रुपाली भेदरकर, राजश्री चौधरी, नैना गोबाडे, भूमिका गुडधे, प्रगती आंबूलकर, प्रिया कोंबे, विकेश तिमांडे, वैभव फुलकरी, कार्तिक इंगळे, लक्ष्मी नाईक, जयश्री कामडे, वैभव वासेकर, अफरोज शेख, श्वेता नारायणे यांच्यासह सुमारे दोनशे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन