शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

…म्हणून जोरदार प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा थांबवल्या, अखेर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:46 IST

Uddhav Thackeray : केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून जोरदार आघाडी उघडली होती. राज्याच्या विविध भागांत झालेल्या या वज्रमुठ सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून जोरदार आघाडी उघडली होती. राज्याच्या विविध भागांत झालेल्या या वज्रमुठ सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्यातून महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील ऐक्यही दिसून येत होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा स्थगित करण्यामागचं नेमकं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,वज्रमुठ सभा ह्या मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचं नियोजन होतं. त्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. मा्त्र या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी दुपासपासून लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जे काही घडलं. त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणं योग्य ठरलं नसतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही, त्याबाबतची काळजी मी घेईन, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून सांगितलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र