शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुष्काळावरील चर्चेला जलसंधारणसह सहा मंत्र्यांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 06:19 IST

विधानसभा; कामकाज तहकुबीची नामुष्की

मुंबई : दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना यावर विधानसभेत विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेकडे सहा मंत्र्यांनी पाठ फिरवली. विरोधकांनी ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणून देताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्र्यांना तातडीने सभागृहात हजर होण्याचे आदेश दिले. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर अध्यक्षांनी कामकाज काही काळ तहकूब केले.संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गैरहजर मंत्र्यांना बोलवण्यासाठी अधिकारी पाठवले. सभागृहात हजर असणाऱ्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांना, तुम्ही इकडे असताना काय बोलत होता आठवते का, असा सवाल विरोधकांनी केला. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही. विभागवार बैठका बंद खोलीत घेतल्या गेल्या, मोबाइलवर सूचना दिल्या. अशाने दुष्काळ कसा दूर होणार, अशी टीका थोरात यांनी केली. टँकर बंद करायचे असतील तर पीकपद्धतीत आमुलाग्र बदल करावे लागतील. त्या त्या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मत अजित पवार यांनी मांडले. दुष्काळावरील चर्चा उद्याही होईल.कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर या नव्या मंत्र्यांसह मदत व पुर्नवसन मंत्री सुभाष देशमुख, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे मंत्री सभागृहात नव्हते.

टॅग्स :droughtदुष्काळvidhan sabhaविधानसभा