शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकरी मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:57 IST

यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आतापर्यंत २८ शेतक-यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह (कलम ३०४) गुन्हे दाखल करण्यात येतील. विशेषत: अप्रमाणित कीटकनाशकांच्या उत्पादकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित कीटकनाशकांची सर्रास विक्री करणाºया विक्रेत्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकरी मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्ती वा कंपनीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.कीटकनाशकांमुळे आतापर्यंत झालेल्या २८ शेतकरी मृत्यूंपैकी यवतमाळ जिल्ह्यातील २०,नागपूर ५, अकोला २ आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकºयाचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीसांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार