शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकरी मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:57 IST

यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अलीकडे कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य शासन विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आतापर्यंत २८ शेतक-यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह (कलम ३०४) गुन्हे दाखल करण्यात येतील. विशेषत: अप्रमाणित कीटकनाशकांच्या उत्पादकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित कीटकनाशकांची सर्रास विक्री करणाºया विक्रेत्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकरी मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्ती वा कंपनीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.कीटकनाशकांमुळे आतापर्यंत झालेल्या २८ शेतकरी मृत्यूंपैकी यवतमाळ जिल्ह्यातील २०,नागपूर ५, अकोला २ आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकºयाचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीसांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार