शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

धक्कादायक! राज्यात कोरोनाबळींचा आकडा 25000 पार; धारावीमध्ये आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:29 IST

राज्यात एकूण मृत्यूंचा आकडाही धडकी भरवणारा आहे. या आकड्याने 25000 चा टप्पा पार केला आहे.

मुंबई : एकीकडे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये कोरोना आटोक्यात आला असताना राज्याची आकडेवारी मात्र धडकी भरवणारी आहे. राज्यात आज 17,433 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 292 जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात एकूण मृत्यूंचा आकडाही धडकी भरवणारा आहे. या आकड्याने 25000 चा टप्पा पार केला असून आजच्या मृत्यूंमुळे एकूण आकडा 25,195 वर गेला आहे. तर दिलासादेणारा आकडा म्हणजे आज 13959 रुग्ण बरे झाले आहेत. 

राज्यात सध्या 2,01,703 रुग्ण उपचार घेत असून 5,98,496 रुग्ण बरे झाले आहेत. आजपपर्यंत 4284000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 825739 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यातील होम क्वारंटाईन लोकांचाही आकडा धक्कादायक आहे. राज्यात 1404213 लोक होम क्वारंटाईन आहेत. यामध्ये रुग्णांचे नातेवाईक, त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक आहेत. तर 36785 लोक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या