शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज ठाकरेंनी; सुषमा अंधारेंनी राजभाऊ म्हणत केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:23 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला पत्र लिहीले होते.

मुंबई- अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला पत्र लिहीले होते. या पत्रानंतर आज लगेच भाजपने अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मागण्या केल्या आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय? शिवसेनेने दिली प्रतिक्रिया

"राज ठाकरे यांच्या पत्राचा भाजपवर परिणाम होत असेल तर तुम्ही भाजपला आणखी एक पत्र लिहा. राज्यपाल भागतसिंह काश्यारीजी वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल केंद्राने परत बोलावले पाहिजेत, आणि राज्यातील वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात परत येण्यासाठी पत्र लिहा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.     

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा विरोध शमला, अपक्षांचे काय?

 अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया आमदार अनिल परब यांनी दिली आहे. 

"निवडणूक बिनविरोध करण्याची ही परंपरा आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल परंपरा पत्रकार परिषद घेऊन सांगितली.अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात भाजपने अर्ज मागे घेतला आहे.या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो" तसेच अजुनही काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत, त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा