शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:29 IST

खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - मागील अनेक वर्षांपासून जालनेकर भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यातील मतभेद अनुभवत होते. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून खोतकर आणि दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली आहे. त्यामुळे जालन्यातून शिवसेनेला बळ मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर जालना मतदार संघातून दानवेंचा सहज विजय झाला. त्याची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात ताकद लावताना दिसत आहेत.  

2014 मध्ये खोतकर यांचा निसटता विजय झाला होता. त्यांच्या विजयाचा फरक 300 मतांहूनही कमी होता. यावेली मात्र खोतकर यांनी पूर्ण जोर लावला आहे. ऐनवेळी कोणतीही कसर राहायला नको, म्हणून दानवे देखील त्यांच्यासोबत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेत बंडखोरीचा बोलबाला असताना जालन्यात खोतकरांसाठी तरी याचे टेन्शन नाही.

खोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे. अर्थात याचा लाभ खोतकरांना होईल, असंही अनेकाचे म्हणणे आहे. खोतकर यांच्या समोर जालन्यातून काँग्रेसचे उमेदवार कैलाश गोरंट्याल यांचे आव्हान आहे.