शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“मातोश्रीची इज्जत घालवली, आदित्य ठाकरे कधीपासून नेते झाले?”; शिंदेसेनेच्या नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:42 IST

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: ऑपरेशन टायगर जबाबदारी पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे सूतोवाच शिंदेसेनेच्या नेत्यांनी केले आहे.

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ऑपरेशन टायगरची मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत सूतोवाच केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर टीका केली. संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे कधीपासून नेते झाले? खासदारांनी स्नेहभोजनाला परवानगी घेऊन जावे, असे वक्तव्य करुन आदित्य ठाकरे राजकारण करत असतील तर तो लाचारीचा कळस आहे. त्यांनी  मातोश्रीची इज्जत घालवली, आमचे चुकले हे सांगायचे धाडस लागते.  ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे, आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. 

भास्कर जाधव जाधव तिथे राहणार नाहीत

'म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसेच काय जनावरे सुद्धा विश्वास ठेवतात', या भास्कर जाधव यांच्या सोशल मीडियावरील स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर बोलताना, भास्कर जाधव यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्यावा. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, अशी भास्कर जाधव यांची मानसिकता झाली आहे. किती सत्यता आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या माणसावर आरोप केल्यावर कसे सहन करणार. जाधव तिथे राहणार नाहीत. भास्कर जाधव यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठे बदल होतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. 

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन वेगवेगळे फंड केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी जी काही मदत दिली, आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे. तातडीने मदत देण्याच काम त्यांनी केले आहे. पुन्हा अशी योजना सुरू करत असेल तर स्पर्धा नाही. मुख्यमंत्री निधीसाठी निधी निश्चित मी देणार आहे. कोणतेही वॉर नाही, सर्वांनी मदत केली पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे