शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भीती वाटत असेल तर निवडणूक लढवू नका; मातोश्रीवर खासदारांची परेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:24 IST

शिवसेना मुखपत्रातून आणि सभांमधून भाजपवर जोरदार टीका करत आहे. राफेल करार, शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली जात आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वेगळे लढण्याचा निर्धार केल्यानंतर येत्या लोकसभेसाठी भाजपसोबत युती करणार नाही असा पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या खासदारांची मातोश्रीवर परेड घेत चांगलीच कानउघडणी केली. 

शिवसेना मुखपत्रातून आणि सभांमधून भाजपवर जोरदार टीका करत आहे. राफेल करार, शेतकरी कर्जमाफीवरही टीका केली जात आहे. यामुळे आधीच भाजपसोबत तणावाचे वातावरण आहे. अशातच युती न झाल्यास निवडून न येण्याची धास्ती शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून युतीसाठी मोर्चेबांधणीही या खासदारांनी सुरु केली होती. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावले होते. 

यावेळी खासदारांची कानउघडणी करताना ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी निवडणूक लढवू नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तर यावेळी पाच खासदारांनी युती केली नाही तर निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. तसेच युतीची शक्यता मावळल्याचेही संकेत या बैठकीत देण्यात आले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना