शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पवारसाहेब तुमच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 18:58 IST

भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती.

गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात दुसऱ्यांचा भूकंप आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीचा मोठा गट सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने पक्षातील फुटीचे राजकारण पाहिले आहे. यानंतर अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन करत शरद पवारांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. 

भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी सध्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. आमच्यासाठी फक्त आणि फक्त शेतकरी हा केंद्रस्थानी असून बाकी राजकारणात आम्हाला पडायचे नाही. सध्या महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे रबिश झालेले आहे, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवार यांच्याबाबत बोलतानाच शरद पवारांनी आयुष्यभर याचा काटा काढ, त्याचा काटा काढ, याचा गेम कर, त्याचा गेम कर अशा पद्धतीचे राजकारण केले. मात्र त्यांच्या या राजकारणामुळे शेतकऱ्यांचाच गेम झाला आहे. आता कुठेतरी त्यांनी थांबावे, असे जाधव म्हणाले आहेत. 

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष