शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

सरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवारांच्याकडे, उद्धव नामधारी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:41 IST

Politics, BJP, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sangli, chandrakant patil मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी सांगलीत लगाविला.

ठळक मुद्देसरकार चालविण्याचे कंत्राट शरद पवारांच्याकडे : चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगाविला टोला

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी सांगलीत लगाविला.महापालिकेच्या विविध विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन काही प्रश्न मांडले. त्यावर राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांची भेट घ्या, असा सल्ला दिला. त्यासंदर्भात विचारता चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर टोलेबाजी केली.ते म्हणाले, शरद पवार हेच राज्य चालववितात, मग उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग? ते घराबाहेर पडत नाहीत. आठ महिने झाले, त्यांनी माझ्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस व शरद पवार हेच जनतेला सहज भेटतात. त्यामुळे राज्यपालांनी शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला असावा, असा चिमटा काढला.आपला पक्ष वाढविण्यासाठी सारेच प्रयत्न करतात. त्यात वावगे काहीच नाही. काहीजण केवळ बोलतात पण आम्ही कृतीत आणतो. उद्धव ठाकरे यांनी भगवा नाही तर तिरंगा म्हटले पाहिजे, असा टोला लगाविला. कांद्याबाबत व्यापार्‍यांनी सरकारला वेठीस धरले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले.ही तर महाराष्ट्राची संस्कृतीमाजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्याबाबत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री घर सोडण्यास तयार नसताना शरद पवार या वयातही राज्यभर फिरत आहेत. त्याचे कौतुक केले तर काय झाले? पक्ष कोणताही असो, काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक झालेच पाहिजे. हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील