शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे, कृषी कर्मचा-यांची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:36 IST

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला.

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कृषी खात्यातील कर्मचा-यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याने ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील शेतक-यांना आला. या प्रकरणी संबंधित कर्मचाºयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.बोंडअळीमुळे वैजापूर तालुक्यातील कपाशीचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करुन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. अंचलगाव येथे गणेश चोभे यांच्या शेतातील कपाशीचा पंचनामा तलाठी समाधान पैठणे व कृषी सहाय्यक पुंडे यांनी चक्क घोड्यावर बसून केला. याचा पुरावा म्हणून घोड्यावर स्वार असलेली छायाचित्रेही काढून घेतली. याच छायाचित्रांनी त्यांना अडचण केली.>घोड्यावर बसणे पडले महाग!उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी या कर्मचाºयांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यावर, आपण केवळ शेतकºयांच्या आग्रहाखातर घोड्यावर स्वार झाल्याचा खुलासा कर्मचाºयाने केला.>औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार झाले होते.>हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी