शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:59 IST

अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पटेल म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने, मराठवाडा, विदर्भ, खानदेशातही उसाचे उत्पादन वाढल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला.साठा कमी करण्यासाठी शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री करायची त्याशिवाय ब्राझीलप्रमाणे उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे.उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांच्या पदरात कसा पडेल, याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. एका रात्रीत याचे परिणाम दिसणार नाहीत.उत्पादन खर्चावर दर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंत्रणा उभी केली असून सचिव दर्जाचे डॉ. अशोक दलवई यांची नेमणूक केली आहे. त्यांनी हजार पानाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा शेतकºयांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.दुहेरी साखर दराबाबत गांभीर्याने विचारउद्योगासाठी व खाण्यासाठी असे साखरेचे दोन दर केल्याशिवाय हा प्रश्न कायमचा संपणार नाही, या दिशेने केंद्राचे पाऊल पडत असल्याचे समाधान असल्याचे पटेल यांनी सांगितले.राजू शेट्टींनी संयम ठेवायला हवाशेतकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी प्रश्न तयार करत होतो. सत्तेत आल्यानंतर प्रश्नांचे कायद्यात रूपांतर करण्यास शिकले पाहिजे. जे प्रेमाने मिळते, त्यासाठी संघर्ष कशाला करायचा, कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून आपण शिफारसी केल्यामुळे २२ अध्यादेश केंद्र सरकारने काढले. राजू शेट्टी तर खासदार होते, त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या कानात सांगितले असते, तरी त्यांनी ते ऐकले असते. त्यांनी संयम ठेवायला हवा होता, असेही पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMarketबाजारEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारत