शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून; जनतेतून निवड रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:10 IST

नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच घेतला आहे.

मुंबई : राज्यात यापुढे ग्राम पंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जाईल. थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याची देवेंद्र फडणवीस सरकारने आणलेली पद्धत महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच घेतला आहे. आज २७ हजार ग्राम पंचायतींबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपला मोठे यश मिळाले. त्यात नगरपालिका, ग्राम पंचायतींचाही समावेश होता आणि तिथे थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंचांची निवड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी नव्या सरकारने आजचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :sarpanchसरपंच