शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बाबासाहेबांच्या नावाने होणार सायन्स आणि आयटी पार्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 05:52 IST

देशातील पहिला प्रकल्प : सामाजिक न्याय, माहिती तंत्रज्ञान विभागाकडे प्रस्ताव

धनाजी कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन १४ एप्रिल जगभर ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील पहिला सायन्स आणि आयटी पार्क पुण्यात उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी एका तरुण अभ्यासकाने पुढाकार घेतला असून, याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

संशोधन, आयटी, माध्यम क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून असलेल्या सुजित ठमके यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सामाजिक न्याय मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.त्याचप्रमाणे पहिल्या पाच वर्षांसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार असून, त्यानंतर दरवर्षी शंभर कोटींची तरतूद करावी लागणार आहे.या पार्कच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोजगार उपलब्ध होणार असून, प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देखील या पार्कमधून तयार होईल. आयटी बेसप्रशिक्षण, संशोधन यासबंधीचे मार्गदर्शन केले जाईल, असा नाविण्यपूर्ण प्रकल्प सरकारकडे मांडण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सायन्स आणि आयटी पार्क असावे. ज्यातून रोजगार निर्मिती होईल आणि वाढत्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी कल्पना गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात होती. त्यासंबंधाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा सुरु होती. त्यातून या प्रकल्पाचा एक आराखडा तयार केला आहे. - सुजित ठमके, प्रकल्प निर्माते

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञान