शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

स्कूलबस, मालवाहतूक बुधवारपासून होणार ठप्प?

By admin | Updated: November 14, 2016 05:45 IST

सरकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला कमाल १० हजार, तर आठवड्याला कमाल २० हजार रुपये बँकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. यामुळे आर्थिक कोंडी

मुंबई : सरकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला कमाल १० हजार, तर आठवड्याला कमाल २० हजार रुपये बँकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या स्कूलबसचालक व मालवाहतूकदारांनी बुधवारपासून या सेवा बंद होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वेठीला धरले जाणार आहे.बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे देशातील ९० टक्के मालवाहतूक ठप्प झाली असून इंधनासाठी पैसे नसल्याने बुधवारपर्यंत स्कूल व आॅफिसच्या बससेवाही बंद होतील, असे स्कूल बसचालकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. स्कूल बस आणि आॅफिस बसमालकांकडे सुमारे १० गाड्या असतात. त्या चालवण्यासाठी दिवसाला सरासरी २० हजार रुपये लागतात. काही मालकांकडे ३० स्कूल व आॅफिस बस आहेत. त्यामुळे आठवड्याला २० हजार रुपये मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने बस चालवणे कठीण आहे. त्यामुळे बँकेतून दिवसाला किमान २ लाख रुपये काढण्याची सवलत वाहतूकदारांना देण्याची मागणी बॉम्बे गुड्स अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी केली आहे. राजगुरू यांनी सांगितले की, संघटनेने कोणताही बंद पुकारलेला नाही. तर आर्थिक मर्यादेमुळे मालवाहतूक ठप्प पडली आहे. म्हणूनच वाहतूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी एक तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली जाईल. पेट्रोलपंपावर जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबरला संपत आहे. मंगळवारपर्यंत बँकेतून काढण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची गरज आहे, असे स्कूल अ‍ॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे सदस्य रमेश मनिअन यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)