शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:23 IST

सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राऊतांवर बोचरी टीका केली होती. 'सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला', असे शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'...तर तुम्ही मुख्यमंत्री झाले असते का?'

मीडियाशी संवाद साधताना सुनील राऊत यांना मुख्यमंत्यांच्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर सुनील राऊत म्हणाले की, 'संजय राऊत यांचा भोंगा सुरू होता, म्हणूनच महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदेंना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच,' अशा शब्दात त्यांनी टीका केली.

'संजय राऊत यातून परफेक्टपणे बाहेर पडतील'

सुनील राऊत पुढे म्हणाले की, 'संजय राऊत नेहमी भाजपच्या विरोधात बोलतात, त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरेंना कमजोर करण्याचे षडयंत्र आहे, त्यामुळेच बोगस प्रकरणे त्यांच्यामागे लावण्यात आली. ईडी काहीही आरोप लावेल, मीही उद्या ईडीवर आरोप करू शकतो,' असे सुनील म्हणाले. याशिवाय, जो भाजपला सरेंडर होतो, त्यांना क्लिनचीट मिळते. पण संजय राऊत ईडीला सामोरे गेले. यातून ते परफेक्टपणे बाहेर पडतील', असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे