शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:50 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारीकर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मार्चमधील पगाराची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम त्यांना गणेशोत्सवापूर्वी (२२ आॅगस्ट) देण्यात येणार आहे. वित्त विभागाने मंगळवारी या बाबतचा आदेश काढला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, लोकप्रतिनिधी/ पदाधिकाऱ्यांना ४० टक्के, गट अ आणि ब च्या अधिकाºयांना ५० टक्के तर गट क च्या कर्मचाºयांना ७५ टक्के पगार देण्यात आला होता. त्यांचा अनुक्रमे ६० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के पगार हा दुसºया टप्प्यात दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. ऐन कोरोनाच्या संकटकाळात सरकारने कर्मचाºयांच्या पगारात कपात केली, अशी टीका विरोधकांनी केली होती.‘शिक्षक, शिक्षकेतर’चा वेतनआयोगाचा हप्ता लांबणीवरराज्यातील शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाºयांचा सातव्या वेतन आयोगाचा देय दुसरा हप्ता एक वर्ष न देण्याचा निर्णय घेतला आहे. मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये, सैनिकी शाळा यामधील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालिका, नगरपालिका, नगर पंचायती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जुलै २०२० रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या दुसºया हप्त्याचे प्रदान एक वर्ष पुढे ढकलल्याचे आदेशात म्हटले आहे.१९ हजार कोटी मिळाले, आता महागाई भत्ता द्या!राज्याला केंद्राकडून जीएसटीपोटी १९ हजार कोटी रुपये मिळाल्याने आता राज्य कर्मचाºयांची महागाई भत्त्याची ११ महिन्यांची थकबाकी तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे केली . जानेवारी ते जून आणि जुलै ते नोव्हेंबर २०१९ दरम्यानही ही थकबाकी आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस