शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

आधुनिक तंत्रज्ञान रोखणार मुंबईतील रस्ते अपघात

By admin | Updated: June 9, 2017 02:04 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. याच तंत्रज्ञानाच्या आधारे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात येतील. त्यानुसार ब्लॅक स्पॉटमध्ये अपघातांची कारणे, अपघातावेळी असलेली परिस्थिती आणि वाहन चालकांचे दुर्लक्ष यावर उपाययोजना आखल्या जातील, असे आंतरराष्ट्रीय रोड सेफ्टी परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ७ जूनपासून लोअर परेल येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला १७ देशांतील वाहतूक तज्ज्ञांनी हजेरी लावली आहे. रस्त्यांवरील अपघातात होणारे मृत्यू हे २०३०पर्यंत जगभरातील एकूण मृत्यूंच्या कारणांपैकी सातव्या क्रमांकाचे कारण ठरणार आहे. मुंबईत गत दोन वर्षांत ११७३ मुंबईकरांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. यात ८३ टक्के पुरुष आणि १७ टक्के महिलांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहने आणि दुचाकीस्वारांकडून (एकटा दुचाकी चालवत असताना) प्रत्येकी २७ टक्के अपघात होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती, सोशल मीडियातून रोड सेफ्टी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च प्रशिक्षित वाहतूक पोलिसांसह ‘ब्लॅक स्पॉट’ रस्ता सांभाळणारी संबंधित यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ९ जूनपर्यंत ही परिषद सुरूराहणार आहे. परिषदेत विविध देशांच्या वाहतुकीची सद्य:स्थिती, रस्ते अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांच्यावर चर्चा करण्यात येत आहे. रस्ते अपघाता पडणाऱ्या बळींची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून जनजागृती संदर्भात विविध उपाययोजनादेखील हाती घेण्यात येणार आहेत.रस्ते अपघातांची कारणेउपायवाहनचालकांचा दुर्लक्षितपणावाहतूक नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणेहेल्मेट न घालता दुचाकी चालवणे हेल्मेट वापरल्यामुळे ६९ टक्के रस्ते अपघात कमी होतीलसीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे, सीट बेल्ट वापरामुळे व मद्यपान न करता वाहन चालवण्याने मद्यपान करून वाहन चालवणे४० ते ६५ रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण रोखता येईलपायाभूत सुविधांचा अभावरस्त्यांवर पादचारी मार्ग, लेनमार्किंग, जड व हलकी वाहने यांची स्वतंत्र मार्गिका केल्याने ४० ते ५० टक्के अपघात रोखता येतीलवाहनांची देखभाल व नियमांचीसीट बेल्ट, एअर बॅग अशा अपघात बचाव करणाऱ्या सुविधा कडक अंमलबजावणी वाहनात असल्यास ६१ टक्के अपघातात मृत्यू टाळता येणे शक्यमुंबईतील १७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून,त्यातील निवडक अपघातप्रवण क्षेत्र पुढीलप्रमाणे